Saturday, June 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..

MH13 News by MH13 News
11 months ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक, सोलापूर शहर
0
खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी  ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..
0
SHARES
223
VIEWS
ShareShareShare

मुंबई | प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील ताडसौंदने परिसरात खानदानी दुश्मनीतून झालेल्या दुहेरी खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या राहुल बोराडे आणि सुभाष बोराडे या दोघा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने दोघांना जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात कृष्णा पाटील आणि माणिक सातपुते यांची हत्या झाली होती, तर सुदाम चव्हाण हा गंभीर जखमी झाला होता.

पोलिस तपासानुसार..!

संशयित आरोपी व मयत कृष्णा पाटील यांच्यात खानदानी वैर होते. या दुश्मनीच्या पार्श्वभूमीवर संशयित आरोपींनी खुनाचा कट रचून, मोटारसायकलवरून जाणाऱ्या पाटील, सातपुते आणि चव्हाण यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन तिघांना खाली पाडले आणि डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्रांनी वार केले.

या हल्ल्यात पाटील आणि सातपुते जागीच ठार झाले, तर चव्हाण गंभीर जखमी झाला होता.

या प्रकरणात आरोपी राहुल बोराडे आणि सुभाष बोराडे यांना पोलिसांनी अटक केली होती.

आरोपींच्या वतीने बार्शी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्या माध्यमातून जामिनासाठी अर्ज केला होता.

मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, आरोपींचे वकील आणि सरकार पक्षाचे वकील यांच्यात युक्तिवाद झाला. सरकार पक्षातर्फे ॲड. अश्विनी टाकळकर यांनी काम पाहिले. सर्व बाजूंनी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी दोन्ही आरोपींना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.

Tags: high courtMumbaisolapurSolapur Maharashtraउच्च न्यायालयजयदीप मानेन्यायालयविधीज्ञ
Previous Post

माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..

Next Post

दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ

दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.